ग्रामपंचायत माहिती

हया Categories मध्ये आम्ही आपल्याला ग्रामपंचायत स्तरावरील योजना,ग्रामपंचायत कामकाज, ग्रामपंचायत अधिनियम, सरपंच/उपसरपंच कार्य आणि अधिकार या बद्दल माहिती देणार आहोत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार ग्रामसभा नियम व अटी

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार ग्रामसभा नियम व अटी

ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ नागरिकांची सभा. भारतातील प्रत्येक गावात, विशेषतः जेथे पंचायतीची व्यवस्था आहे, तेथे ग्रामसभा असते. ग्रामसभेचे सदस्य गावातील सर्व निवडणूक मतदार असतात, म्हणजेच 18 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक.ग्रामसभा स्थानिक स्वराज्य संस्थांची (पंचायती) एक महत्त्वाची अंग आहे. यामध्ये गावाच्या विकासाच्या योजना, योजनांची अंमलबजावणी, आर्थिक खर्चाची तपासणी इत्यादी विषयांवर चर्चा केली […]

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार ग्रामसभा नियम व अटी Read More »

ग्रामपंचायत निधी माहिती

ग्रामपंचायत निधी माहिती: जाणून घ्या ग्रामपंचायतला किती निधी येतो

ग्रामपंचायत निधी माहिती:  ग्रामीण भागात ग्रामपंचायतला मिनी मंत्रालय म्हणतात अनेक विकास कामे ग्रामपंचायत च्या मध्येमातून होतात. शासन गावातील विकासासाठी निरनिराळ्या योजना राबवित असते. ग्रामपंचायतला येणार हक्काचा निधी म्हणजे वित्त आयोगाचा निधी, आज १५ वित्त अयोग महाराष्ट्रात लागू आहे. गावातील लोकसंख्येच्या संख्येनुसार गावाला १५ वय वित्त आयोगाचा निधी मिळतो. तसेच गावातील मागासवर्गीय लोकांच्या लोकसंख्येवर हि हा

ग्रामपंचायत निधी माहिती: जाणून घ्या ग्रामपंचायतला किती निधी येतो Read More »

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव – ग्रामीण भागात ग्रामपंचायत एक मिनी मंत्रालय म्हणून समजले जाते. सरपंच या मिनी मंत्रालयाचा प्रमुख असतो. आज शासनाचा जास्तीत जास्त भर ग्रामपंचायत विकास कामावर आहे. ग्रामपंचायत ला १५ वा वित्त आयोग लागू करण्यात आलेला आहे, शासन गावस्तरावरील विकास कामांना मुबलक फंड उपलब्ध करून देत आहे. पूर्वी सरपंच हा

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम: सरपंच अविश्वास ठराव Read More »

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस स्वनिधीची अट नाही

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस स्वनिधीची अट नाही, ग्रामपंचायत हा गावाच्या विकासाचा एक महत्वाचा दुवा आहे. गरिबांच्या कल्याणकारी योजना हि ग्रामपंचायत मार्फतच राबविल्या जातात. आज ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या पासून बर्याच गावांना ग्रामपंचायत कार्यालय नाहीत. कार्यालय नसल्यामुळे बर्याच वेळेस ग्रामपंचायत चा कारभार सरपंचाच्या घरी चलतो, आणि त्यामुळे  साहजिकच मनमानी निर्णय घेतले जातात व

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस स्वनिधीची अट नाही Read More »

Scroll to Top